रविवार, १७ मे, २०२६

'सरासरी' कडून 'ब्रिलियंट' कडे: आंतरराष्ट्रीय मेमरी ॲथलीट सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनातून स्मरणशक्तीचे अचूक शास्त्र

प्रत्येक पालकाची अशी इच्छा असते की आपल्या पाल्याने अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करावी, परीक्षेत टॉपर असावे आणि त्याचे पाठांतर इतके पक्के असावे की परीक्षेचा पेपर लिहिताना त्याला काहीही विसरू नये. परंतु, आजच्या डिजिटल युगात मुलांचे विस्मरण वाढले आहे, पुस्तकांऐवजी मोबाईल फोन त्यांच्या हातात आले आहेत आणि झटपट यश मिळवण्याकडे मुलांचा कल वाढला आहे. अशा परिस्थितीत, मुलांची स्मरणशक्ती खरोखरच कमकुवत असते का, की तिला योग्य प्रशिक्षणाने अफाट बनवता येऊ शकते? या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर 'स्मार्ट मराठी' या चॅनेलवर भाग्यश्री यांनी आंतरराष्ट्रीय मेमरी ॲथलीट, सुवर्णपदक विजेते आणि मेमरी कोच 

शनिवार, ९ मे, २०२६

शिक्षकांसाठी ५० तासांचे अनिवार्य प्रशिक्षण: शैक्षणिक गुणवत्तेचा ध्यास की टेंडर-रॅकेटचा नवा फास?

 महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ६ मे २०२६ रोजी राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वीच्या सर्व शिक्षकांसाठी दरवर्षी किमान ५० घड्याळी तासांचे प्रशिक्षण 'अनिवार्य' करणारे जे परिपत्रक काढले आहे, ते खरोखरच विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आहे का? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) आणि 'सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास' (CPD) या गोंडस नावांच्या ढालीमागे नेमके काय साध्य केले जात आहे? हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या गुणवत्तावाढीसाठी आहे, की शिक्षकांना वेठीस धरून कोट्यवधी रुपयांची उलाढाल करण्याचे एखादे छुपे षड्यंत्र यामागे दडलेले आहे?
गेली तीन-चार वर्षे अशी अनेक प्रशिक्षणे आयोजित केली जात होती, परंतु आताच ती शासन आदेशाद्वारे 'अनिवार्य' (Compulsory) करण्याची अचानक काय गरज

हुशारी नाही, कष्ट आणि शिस्त हाच यशाचा खरा मार्ग.

मानवी समाजात बुद्धिमत्तेला नेहमीच उच्च स्थान दिले गेले आहे, परंतु केवळ जन्मजात लाभलेली तीक्ष्ण बुद्धी माणसाला अंतिम यशापर्यंत पो...